एखादा चोर आपली सर्व गुन्हेगारी कृत्य करुन पसार होतो. त्यानंतर दुसऱ्याच राज्यात तो एकदम ‘धर्मात्मा’ बनतो. पण अखेर ‘त्याचे बिंग फुटते आणि त्या खूनी बाबाला अटक होते. एखाद्या सिनेमात अगदी फिट्ट बसेल अशी कथा प्रत्यक्षात घडली आहे.