सरकारने अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) लाभ घेण्यासाठीचा कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढवला आहे. यामुळे 40 लाखांपेक्षा अधिक कामगारांना फायदा होणार आहे.