कीटकनाशकाची फवारणी केलेली मेथीची कच्ची भाजी खाल्ल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अंजूबाई पाटील नामक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.