गडावर राजकारणाच्या चपला बाहेर काढून या, असे पंकजा मुंडे यांना म्हणणारे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यावर गडावर पुन्हा या अस म्हणणं यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.