काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. गुजरातमध्ये भाजपचा विजय हा ईव्हीएमचा असून जनतेचा नाही अशी टीका निरुपम यांनी केलीये.