कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitaraman) यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.