पंतप्रधानांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एवढंच नाहीतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव देखील घातला