मंदिरांची गावं म्हणून ओळखली जाणारी तुळजापूर, अंबाजोगाई, माहूर यांची अर्थअवस्था ऐन नवरात्र उत्सवात भीषण झाली आहे. कोल्हापूर, पुण्यातही उत्सवकाळात होणारी 50 कोटींची उलाढाल यंदा ठप्प असेल. 8 ठिकाणच्या प्रतिनिधींनी दिलेला ग्राउंड रिपोर्ट