देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, दुसरीकडे मात्र लॉकडाऊनमुळे कामे ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे