लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.