गेले पाच वर्षे देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर राज्य केलं. या दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगार, भ्रष्टाचार वाढला.