भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निलंबन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला आहे. न्यायालयाने या तिन्ही नगरसेवकांचं निलंबनाचा निर्णय रद्द केला आहे.