काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम 106 दिवसांनी तुरुंगातून सुटले. पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली.