फर्स्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीच्या पत्रकार फ्रेंचेस्का मॅरिनो यांनी दावा केली आहे की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला ज्यात अनेक दहशतवादी मारले गेले.