दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषा कोरईराला, युवराज सिंग, लिजा रे, अनुराग बसू, बार्बरा मोरी या सेलिब्रिटिंनी कॅन्सरसोबतची लढाई जिंकली आणि ते पुन्हा मैदानात उतरलेत.