कोरोना लसीकरण संपताच देशात CAA लागू करणार अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) नुकतीच केली होती. त्याला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर दिलं आहे.