कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं स्पष्ट झालाय. त्यामुळं त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असा अंदाज आहे.