राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू नये याकरता राज्य सरकारकडून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे काही नियम कठोर करण्यात आले आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे रेल्वे स्थानकात स्क्रिनिंग होणार आहे