लाखो रुपयांची नोकरी सोडून एक दाम्पत्य केवळ नक्षलग्रस्त भागांमध्ये मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जीवाचं रान करत आहे.