कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.