यंदाच्या बकरी ईदसाठी राज्य सरकार आणि पोलिसांनी केलेल्या तयारीवर मुंबई हायकोर्टानं समाधान व्यक्त केलं असून गौरक्षकांच्या मुद्यावर दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे.