काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले, की जेव्हा केव्हा जम्मू काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केलं जाईल तेव्हा सरकार भाजपचंच (BJP) असेल हे मला माहिती होतं.