बीसीसीआयच्या नियमावलीनुसार एखाद्या मालिकेदरम्यान, खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत फक्त 15 दिवसच राहू शकतात. अनुष्काही या नियमांचं पालन करणार आहे.