नावात काय आहे, असं शेक्सपिअर म्हणाला असला, तरी नामसाधर्म्यामुळेच मतांचं गणित बदललं आणि थेट केंद्रीय मंत्रिपदाची वाट मोकळी झाली.... हे घडलं मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि अनंत गीते यांच्या बाबतीत.