वायनाडमध्ये डाव्या पक्षांमध्ये जोरदार टक्कर असताना राहुल गांधींनी ही जागा का निवडली, असा प्रश्न विचारला जात आहे. पण वायनाड आणि जवळच्या मतदारसंघातली मतदारांची रचना बघता राहुल गांधींसाठी ही अत्यंत सुरक्षित जागा आहे, असा काँग्रेसचा होरा आहे.