Airstrike नंतर पाकिस्तान जगासमोर किती धादांत खोटं बोलत होता हे या फोटोंतून उघड होईल. भारताने परतवून लावलेल्या हल्ल्यांत आमचे सैनिक मारले गेले नाहीत, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानने त्याच सैनिकांचं स्मारक स्वतःच्या देशात बांधलं आहे.