भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा काढल्या, तर भारताने नाबाद 19 धावा काढल्या.