सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती, असं पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.