मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर विधानपरिषदेची कोंडी फुटलीय. सत्ताधाऱ्यांनी कामकाजावरचा बहिष्कार अखेर मागे घेतलाय. सभागृहाचं कामकाज नियमानं चालवण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालं.