श्रीदेवींचं आपल्या दोन्ही मुलींशी खूप खास बाँडिंग होतं मात्र त्यांच्या सावत्र मुलांशी त्यांचं नातं तितकसं चांगलं नव्हतं. मात्र श्रीदेवींच्या मृत्यूनंतर ही सर्व भावंड एकत्र आली.