वडिलांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा जोपर्यंत सरकार देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या मुलानं घेतली आहे.