हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय.