डोंबिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कल्याण जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी आरपीआय कार्यकर्ते काही दिवसांपासून करत होते.