पाकिस्तानातल्या एका व्हिडीओचं एडीटींग करून तो भारतात मुलं पळविणारी टोळी आली असल्याचं दाखवलं जातं. या व्हिडीओमुळे भारतात 30 जणांचा बळी गेला आहे.