डोळ्यातून वारंवार पाणी येत असल्याने मेकअप पुसून जातो. त्यामुळे मी सुंदर दिसत नाही म्हणून एका विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अंबडच्या दत्तनगर भागातील माऊली चौकात घडली आहे.