आम्हाला कोणतीही लेखी बाब मिळाली नाही, फक्त आश्वासन मिळालं आहे. आमचं आंदोलन सुरुच राहणार, असं विद्यार्थांनी सांगितलं आहे. सरकार अध्यादेश का काढत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.