बहुमत मिळवून स्थिर सरकार चालविण्यासाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. कारण काठावरचं बहुमत असलं तर कर्नाटकात कायम अस्थिरता बघायला मिळते.