गोदावरी जिल्ह्यात गोमती नदीत शनिवारी नाव उलटली. निर्माणाधिन पुलाच्या खांबाला ऊलटून झालेल्या या र्दुघटनेत दोघांचा मृत्यू झालाय. नावेत एकूण 30 प्रवासी होते.