जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून 15 ऑगस्टला संपूर्ण दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तशीच सुरक्षा अद्यापही पाहायला मिळत आहे.