या नंदनवनात पाऊल ठेवायला बरीच वर्ष मन उत्सुक होतं. काळजी, हुरहुर आणि आनंद अशा संमिश्र भावनांनीच पाय ठेवला श्रीनगरच्या विमानतळावर.