राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. महाविकासआघाडी पॅटर्ननंतर आता भाजप, काँग्रेस आणि शिवसेना असा नवा पॅटर्नच अस्तित्वात आला आहे.