पुलवामा हल्ल्यानंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले असून जम्मूतील काही भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.