राज्यात पाण्याच्या बाटलीला 20 रुपयांचा भाव आणि शेतकऱ्यांच्या दुधाला केवळ 17 रुपयांचा भाव आहे. हा कुठला न्याय? तुम्ही जनावरांना कायद्याचं संरक्षण दिलंय पण त्यांना जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून.