तूरडाळीच्या आयातीचा कोटा पूर्ण न झाल्याने डाळीचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने 4 लाख टन तूर आयाताची कोटा नक्की केला होता.हा कोटा पूर्ण झाला नसल्याने तूरडाळ महागणार आहे.