लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री केंद्रात जातील अशी चर्चा रंगली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी हा सर्व चर्चांना पू्र्णविराम लावला आहे.