मालिकावीर म्हणून महेंद्रसिंग धोनीला गौरविण्यात आले. केदार जाधवने ५० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.