मराठमोळ्या अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्त्वात भारताने आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'विजयाची गुढी' उभारली आहे. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचं लक्ष्य भारताने 2 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली.