'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमाचे लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरविंद जगताप यांनी सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतवर केलेलं भाष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालं आहे.