सध्या तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणी देखील वाढत आहे आणि म्हणूनच 'गरज पडली तर ग्रिडमधून वीज विकत घेऊ' पण 'दिवाळीत भारनियमन लागू करणार नाही' असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.