सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. या दहशतवाद्यांमध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर केल्या गेलेल्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.